Msrtc — बस थांबत नाहीत येत नाहीत | |||
Dear MSRTC, मी रोज औरंगाबाद ते खुल्ताबाद आणि खुल्ताबाद ते औरंगाबाद Up Down करतो. सकाळी 9 वाजता बाबा पेट्रोल पंप स्टॉप वरती Conductor आणि Driver (जास्त करुन औरंगाबाद धुळे बस) बस रिकामी असताना सुद्धा थांबवत नाहीत किंवा फक्त खुल्दाबाद चे प्रवासी बस मध्ये घेत नाहीत. का? कशामुळे?. परत सायंकाळी 4 नंतर खुल्दाबाद कडे बसेस येतच नाहीत. वेरुळ फाट्या वरुन डायरेक्ट्ली औरंगाबाद क़डे जातात. दोन दोन तास बस साठी प्रतिक्षा करावी लागते. खुल्दाबाद साठी एक ही स्पेशल बस किंवा सिटी बस सोडण्यात आलेली नाहीय. जर महामंडळाला प्रवाशांसाठी सोयी करायला जमत नसेल तर त्यांनी तसे स्पष्ट खुल्दाबाद च्या नागरीकांना सांगावे. महामंडळ ओरडत असते प्रवासी नाहीत प्रवासी नाहीत. profit मध्ये तर कधीच नसते. याला जबाबदार महामंडळ स्वतःच आहे. Conductor आणि Driver चा मुजोरीपणा ह्याला कारणीभुत आहे. कशाचा पगार मिळ्तो Conductor आणि Driver ला. बस न थांबवायचा? स्वतःला अधिकारी समजायचा? असंख्य तक्रारी करुन थकले आहेत आता खुल्दाबाद चे नागरीक आणि खुल्दाबाद ला रोज नौकरीसाठी Up Down करणारे. ह्या झोपलेल्या महाम्ंडळाला कधी जाग येईल हे त्या देवाला आणि वरती झोपलेल्या अधिकार्यांनाचा माहीती. बस चा पास काढला आहे ह्यामुळे बळजबरी प्रवास करावा लागतो बस ने. तीन महिन्यांचा पास कधी संपतो आणि ह्या महाम्ंडाळाच्या जाचातुन सुटका होते असे झाले आहे. जर प्रवाशांचे हित कळत नसेल तर बंद करा महामंडळ. Was this information helpful? | |||
Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] customer support has been notified about the posted complaint. | |||
1 Comment | |||
Comments
मला महामंडाळाला नाव अजिबात ठेवायची इच्छा नाहीय. पण मागील सहा महिन्यातील आलेल्या अनुभवातुन ही तक्रार करत आहे. I hope माझ्या तक्रारीचे निवारण होईल आणि खुल्दाबाद ला बसेस जातील. धन्यवाद
Reply
8%
Complaints
2422
Pending
0
Resolved
183