Address: | Ahmednagar, Maharashtra |
नमस्कार
मी आता माळीवाडा अहमदनगर बस स्टॅन्ड ला असून मला कान्हूर पठार जायचे असल्याने तशी चौकशी केली असता बस 12 pm ला होती मी चेक केला असता ती बस 11.45 am निघून गेली होती,
तुमच्या रेकॉर्ड ला तशी एन्ट्री पण आहे हे चौकशी अधिकाऱ्याने मला 12 ला दाखवले पण बसची नियोजित वेळ 12 अशीच आहे मग त्याठिकाणी हे अधिकारी काय करतात
जर त्यांना काम जमत नसेल वेळा पत्रक समजत नसेल तर घरी पाठवा ना
माझ्या समाधानासाठी वेळ बदलली आहे असे सांगण्यात आले
पण मग हे अगोदर पण सांगणे शक्य होते कि कामावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना पण याची माहिती नाही
मग प्रवाश्यांना का चुकीची माहिती दिली जाते
असाच अनुभव काल 6 pm ला पुणे नगर श्रीरामपूर विनाथांब बस ला पण आला
अगोदर बुकिंग प्रमाणे आसंक्रमांक दिला जातो तरी त्याचे नियोजन आणि अंमलबजावणी संबंधित वाहक किंवा इतर कुणी केले नाही आणि दखल पण घेतली नाही परिणामी काही जेष्ठ नागरिक पुढे बुक सीट असताना शेवटी मागे बसली
या बाबतीत वाहक चालक बुकिंग ऑफिसर यांनी काहीच दखल घेतली नाही
संबंधित अधिकाऱ्यांना जर काम नको असेल तर त्यांना घरी पाठवायला काहीच हरकत नाही
सदर अनुभव हेच सांगतो की संबंधित अधिकारी आणि सरकार यांना प्रवाशांची काहीच काळजी नाही
बस चा प्रवास हा सर्वात असुरक्षित होऊ पाहतोय ... Was this information helpful? |
We are facing a problems to come to college our college is at 10 AM
It's my request to restart the bus
It's my request please do it fast
Otherwise your msrtc will be responsible for further process done by us (students)