प्रवासादरम्यान गाडया महागडया हॉटेल्सवर थांबतात ( हॉटेल्स जेमतेमच फक्त जेवनाचे रेट जास्त ) प्रवास करणारे बहुतांशी सामान्य लोक असतात ज्यांना अशी हॉटेल्स परवडत नाहीत.. आज माझ्या समोर एका सामान्य कुटुंबाने आपल्या जेवनाची ऑर्डर फक्त रेट्स जास्त असल्यामुळे कॅन्सल केली व आपल्या लहान मुलाला ऊपाशी ठेवले.. पण चालक व वाहकांना जेवनात १००% सुट ( फुकट ) मिळते म्हणून ते अजीबात विचार करत नाहित पण सामान्य जनता लुटली जाते. तरी चालकांना सुचना द्याव्यात कि हॉटेल मालकांशी बोलन करुनच जे गरजू हॉटेल मालक असतील अशाच ठिकाणी गाड्या थांबवा०यात व चालक वाहकांकडून हॉटेलवाल्यांबरोबर दरपत्रका बद्दल वेळोवेळी चौकशी व्हावी. Was this information helpful? |
Post your Comment