सर, मी MH.14.BT 5052 महाबळेश्वर - वाई -मुंबइ
ह्या S.T.ने प्रवास करत आहे.मला भूमीकर चौकात उतरून पुढे मिटींगला जायचे होते.बस खेड शिवापुरला धाब्यावर थांबली.ड्रायव्हरने सांगितले 10 मिनिटे थांबेल पण बस विनाकारण 45 मिनीटे थांबली. 10 मिनिटे थांबणार म्हणून आम्ही खाली उतारलोही नाही पण 45 मिनिटे फुकट गेली आमची. माझी पुढची मिटींगही चुकली. हि दुपारची 1.30 ची वेळ होती. जेवणाचीही आबाळ झाली. वाहकला जाब विचारला तर त्याने थातूर, मातूर उत्तर दिले.आता काय करायचे तुम्हीच सांगा.। Was this information helpful? |