मी खेड्यामधील एक विद्यार्थी, माझ्या पास मध्ये गॅप पडला. कारण फक्त हेच कि दिवाळीच्या सुटट्यामुळे...पास देणारा व्यक्ती पास नाही भेटणार म्हणून सांगतोय... १ महिन्यापासून चकरा मारतोय आणि आज म्हणाला आता परत १ महिन्याचा गॅप का पडला? ते सांगा.. असे चकरा मारून मारून माझी पिळवणूक केली जात आहे. दिवाळीच्या सुटट्या होत्या हे लेखी कुणाकडून आणू ? गरिब विद्यार्थ्याची पिळवणूक करून काय मिळेल...वरून तो व्यक्ती मला मेडिकल प्रमाणपत्र आन आणि पास घेऊन जा म्हणतोय..म्हणजे मला चुकीच्या पधतिने पास काढायला सांगतोय..मी आजारी झालोच नव्हतो तर मी खोटे प्रमाणपत्र का देऊ? काहीतरी करा..जर खरच माझी तक्रार कुणी वाचत असेल तर... हि घटना औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानक वरील आहे... आणि त्या व्यक्तीचे नाव निकम म्हणून आहे ... Was this information helpful? |
There is no bus from 10.30 AM till 1 PM on Dec 20, 2018.
Inquiry person is not providing proper responses. When you’re advising to travel through state transport, are you even checking the inconvenience being caused to passengers?