वरील विषयास अनुसरून आपणास विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो कि मी नितळी गावचा रहिवासी असून माझे मीटर कनेक्शन आहे हे माझ्या वडिलांच्या नावावर म्हणजेच भालचंद्र काशिनाथ माळी यांच्या नावावर आहे व माझा ग्राहक क्रमांक[protected] हा आहे..तरी आपणास विनंती करतो की गावामध्ये जास्त प्रमाणात वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे व वीज चोरीचे प्रमाण याबद्दल लाईन मॅन यांना याबद्दल तोंडी समोरासमोर सूचना दिल्या असून त्यांनी याबद्दल काहीच दखल घेतली नाही. त्यामुळे गावातील ज्यांचे मीटर कनेक्शन आहे त्यांनासुद्धा यावी चोरीच्या प्रमाणामुळे अंधारात राहावे लागत आहे, तरी महावितरण अधिकारी यांनी या प्रकरणाची दखल घेऊन तरी गावामध्ये सात दिवसाच्या हात अचानक लाईन मॅन यांना माहीत नसताना किंवा कोणालाही माहीत नसताना अचानक गावामध्ये पथक बोलावून वीज चोरीच्या प्रकरणावर आळा घालण्याचे काम करावे ..जर असे नाही झाले तर महावितरण यांनी माझ्या जितके दिवस लाईट बंद असेल त्याची नुकसान भरपाई द्यावी..असे काही नाही झाले तर मी वीज बिल भरणार नाही...याची महावितरण यांनी नोंद घ्यावी...
आवश्यक...सूचना..3 दिवसमदे नितळी गावातील. 2 डीपी जलाले आहेत..वीज चोरीमुळे...
आपण गावातील मिटर कनेक्शन किती आहे त.. व वीज किती वापरली जाते याची नोंद घ्यावी..मी आपणास वीज चोरीचे काही व्हिडिओ पाठवत आहे...
आपला विश्वासू
चैतन्य माळी
Was this information helpful? |
Post your Comment