दिनांक 08/03/2017
प्रति,
मा.व्यवस्थापक/संचालक,
कंकारिया आॅटो मोबाईल प्रा.लि.
मारूती सर्विस सेंटर
नगर मनमाड रोड,
अहमदनगर, महाराश्ट्र.
विशयःगाडी नं.एम.एच.03.ए.झेड 1743 या गाडीच्या दुरूस्तीबाबत.
महोदय,
मी श्री. बप्पा सदाषीव मिसाळ राहणार, मंुबई आपणास विनंती करतो की माझी मारूती सुझुकीची इको गाडी नं. एम.एच.03.ए.झेड 1743 या गाडीचा अपघात 6 नोव्हेंबर 2016 रोजी झाला होता त्यानंतर दिनांक 11 नोव्हेंबर 2016 रोजी आपल्या कंकारिया मारूती सर्विस सेंटर एम आय डी.सी अहमदनगर येथे दुरूस्ती साठी देण्यात आली होती. मी गाडी दुरूस्ती साठी दिली तेव्हा तेथील वर्क षाॅप व्यवस्थापक यांनी मला एका महिन्यात गाडी दुरूस्त करून देऊ असे सांगितले त्यानंतर 21/11/2016 रोजी आपल्या सर्विस सेन्टर येथे मी आलो असता त्यांनी दोन दिवसांत गाडीचे काम चालु करणार आहोत असे सांगुन वेळ काढु पणाचे काम केले त्यानंतर मी पंकज यांना फोन नं.[protected] या नंबरवरती फोन केला असता ते फोन उचलायचे नाही त्यानंतर मी दिनांक 22/01/2017 रोजी आपल्या सर्विस सेन्टरला भेट दिली असता मोबीन षेख यांनी मला असे सांगितले की मी आपणांस आठ दिवसात गाडीचे पूर्ण काम करून देतो आपण आठ दिवसात गाडी घेऊन जावी. मी त्यांना आठ दिवसांनी फोन नं. [protected] या नंबरवरती फोन केला असता त्यांनी सांगितले की आमचे कामगार सुट्टीवर आहेत मी त्यांना दोन दिवसाला फोन करत होते परंतू ते उडवाउडविचे उत्तर देत होते. मी माझ्या नातेवाईक यांना सांगितले की, मी दोन दिवसात गाडी देतो. मोबीन षेख यांना दिनांक 27/02/2017 फोन केले तेव्हा त्यांनी मला सांगितले की आपण दिनांक 01/03/2017 रोजी गाडी घेऊन जावे. मी 01/03/2017 रोजी गाडी नेण्यासाठी फोन केला असता त्यांनी सांगितले की गाडीचे काम पूर्ण झाले नाही आपण दोन दिवसांनी येऊन गाडी घेऊन जावी मी आपल्या सर्विस सेन्टर मध्ये दि. 04/03/2017 रोजी गाडी घेण्यासाठी आलो असता गाडी अपूर्ण अवस्थेत होती मी त्यांना विचारले असता त्यांनी मला असे सांगितले की, आमच्या कडे स्पेरपाट नसतात म्हणून वेळ लागतो. माझे त्यांच्या सोबत षाब्दीक बोलणे झाले त्यांनी मला दिनांक 06/03/2017 रोजी गाडी पूर्ण करून देतो. मी दि. 06/03/2017 रोजी फोन करून गाडी घेण्यासाठी येत आहे असे सांगितले असता त्यांनी मला गाडी घेण्यासाठी दिनांक 07/03/2017 दुपारी 2 वाजता बोलावले मी गाडी घेण्यासाठी वर्कषाॅपमध्ये गेल्यानंतर गाडी अपूर्ण अवस्थेत होती मी वर्कषाॅप मधील सिनिअर मॅनेजर यांना भेटलो असता त्यांनी मोबीन षेख बोलावले असता मोबीन षेख यांनी सिनीअर मॅनेजर यांना एक तासात गाडीचे पूर्ण काम करून देतो त्यानंतर मोबीन षेख यांनी मला असे सांगितले की आपण गाडी घेऊन मुंबईला जाऊ नये आम्ही गाडी मुंबईला सोडण्याची व्यवस्था करून देतो त्यानंतर मी त्यांना गाडी पूर्ण करून देण्यास आग्रह धरला त्यानंतर मोबीन षेख यांनी मला असे सांगितले की गाडीचे इंजिन डॅमेज आहे. मी त्यांना विचारले गाडी आपल्या षोरूम मध्ये 11/11/2016 रोजी दिली तेव्हा सर्वे करण्यात आला होता तेव्हा गाडीचे इंजिनचे डॅमेज असल्याचे सर्वे रिपोर्ट मध्ये आलेले नाही त्यानंतर चार महिने आपण कोणतीही माहिती दिलेली नाही. गाडी घेण्यासाठी आल्यानंतर आम्हास वरिल माहिती सांगण्यात आली. गाडीचे इंजिनचे डॅमेज झाल्याची व दुरूस्त करण्याची जबाबदारी आपल्या कंपनीची असून इंन्षुरंस कंपनीच्या सर्वेअर व इंन्षुरंस कंपनी यांनी सांगितले की दिनांक 07/03/2017 रोजी पाहिले असता गाडीच्या इंजिनची दुरूस्त करण्याची जबाबदारी आपल्या कंपनीची आहे. त्यामुळे आपण इंजिनचे काम कोणतेही षुल्क न घेता दुरूस्त करून दयावे. आपल्या सर्विस सेन्टर मध्ये जर दिनांक 11/11/2016 ते दिनांक 07/03/2017 रोजी पर्यंत एक गाडीची दुरूस्ती पूर्ण करण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे मला मानसिक त्रास झाला असून गाडी नसल्यामुळे मला प्रति दिन 1000/-रूपये भाडयाचे मोजावे लागले आहेत. मला आपण देऊ केलेल्या दिनांकापासून म्हणजे 11/12/2016 दिनांक 07/03/2017 रोजी पर्यत 87 दिवसाचे प्रति दिन 1000 प्रमाणे 87, 000/- व आपल्या सर्विस सेन्टर मधिल व्यवस्थापन नसल्यामुळे मुंबई ते अहमदनगर येणे जाणे तसेच मानसिक त्रास या पोटी आपण 50, 000/-रूपये मी आपल्या विरूद्ध मागत आहे मी या सर्व बाबी मारोती सुझुकी या कंपनीला कळवत आहे.
आपले नम्र,
श्री. बप्पा सदाषिव मिसाळ
मोब.नं.[protected] Was this information helpful? |
Post your Comment