Address: | Aurangabad, Maharashtra |
मी महाराष्ट्र ग्रामिण बँक po परिक्षा दिली पण माझे final selection झाले नाही. Selection process मध्ये माझ्या लक्षात आले की परिक्षार्थी नी category कोट्यातुन form भरला असेल पण चांगले marks असल्याने त्यांचे selection open च्या कोट्यातुन झाले व open मधील खुप मुलांचे नुकसान झाले.
Supreme कोर्टाने सरकारी भरती मधे हा नियम बंद केला आहे तरिही आपण याची दखल घेऊन येणारी भरती प्रक्रियेत हा नियम बंद करावा.
नसता rti टाकुन औरंगाबाद खंडपीठात याचिका टाकावी लागेल...
धन्यवाद Was this information helpful? |
Post your Comment