आम्ही दिनांक ५/५/२०२३ रोजी फलटण या आगारातून सांगोला नालासोपारा गाडी मध्ये प्रावस करत होतो त्या वेळी आम्हला तेथील आगारातील कर्मचाऱ्याने गाडीची वेळ १०, १०:३०, ११ किव्हा ११:१५ वाजे पर्यंत येयील तर ती गाडी त्या वेळेला १२ वाजता आली . आम्ही त्या गाडी साठी दोन सीट तिकिट नंबर[protected]२) जागेचे आरक्षण केले होते व आमच्या काढे आमचं ३ पोती सामान होत त्याचे देखील आम्ही पैसे देखील भरले होते गाडी वेळे वर तर नव्हती तर ते कर्मचारी जा ठिकाणी सोडायला सांगायचो त्याच्या खूप पुढे थांबवत होते असच आमच्या आधी एक आई व तीच लहान मूल होत त्यांना ठाणे येथील कोर्ट नाका येथे उतरायचं होत त्यांनी त्या कर्मचाऱ्याला आधी देखील नवी मुंबई पासून सारख्या त्या कर्मचाऱ्याला ठाणे येथील कोर्ट नाका येथे गाडी थांबवा तर त्या कर्मचाऱ्याने त्याच्या खूप पुढे गाडी थांबवली त्यांनी जाब विचारला असता नीट उत्तर देखील दिलं नाही तसंच आमच्या बरोबर झालं आम्हाला नालासोपारा येथील वर्तक टॉवर येथे उतरायचं होत मी नालासोपारा फाट्या पासून खूप वेळा सांगीतल होत की मला वर्तक टॉवर ला उतरायचं आहे आमच्या काढे खूप सामान आहे हा बोले माझे वडील वर्तक टॉवर च्या इथे सामान घेण्यासाठी आलं होते कारण खूप सामान होत त्या मुळे त्यांनी रिक्षा केली होती सामान नेण्यासाठी तर गाडी खूप पुढे उभी केली होती माझे वडील तेथे रिक्षा घेऊन उभे होते त्यांनी वर्तक टॉवर इथे बस दिसतात आवाज दिला तर ती बस त्याच्या पुढे थांबवली जिथे बस थांबवली तेथे माझे वडील आले व त्यांनी त्या कर्मचाऱ्याला जाब विचारला की वर्तक टॉवर पाठी राहील तुम्ही गाडी का पुढे थांबवली तर त्याने उलट जबाब देऊन माझ्या वडलांना आई बहिणी वरून शिव्या देण्यास सुरुवात केली आणि माझ्या आईच्या समोर खूप शिवी गाळ केली ही वर्तणूक खूप चुकीची आहे आणि ते पण एखादी स्त्री माझ्या आई समोर असून शिवी गाळ करणे हे खूप खूप चुकीचं आहे . बससेवा ही लोकांच्या सेवेसाठी आहे ही सामान्य व्यक्तीकडून तुम्ही त्या पदावर आहे याची तरी तुम्हाला जान आहे की नाही मनाला येयील तो कारभार लावायचा प्रश्न विचारला तर नीट उत्तर देण्याचं सोडून त्याच उलट उत्तर देऊन शिवी देणं तितकंच चुकीचं आहे मुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कडकं कारवाही करावी व ह्याच्या पुढे त्याने अस कुठल्याच. व्यक्ती की स्त्री बरोबर व्यवहार करू नये .आणि कृपया याला कागदा वर ठेवू नका या ठिकाणी आपल्याला ठेवून बघा अश्या एका व्यक्ती मुळे संपूर्ण विभागाच् नाव खराब होत त्या मुळे त्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाही कराल . Was this information helpful? |
Post your Comment