तासगाव अगारची पुणे ला जाणारी 5वाजताची बस 5.36zale तरी अजुन आली नाही.सन्बन्धीत ड्यूटी असलेल्या व्यक्तीला कुठलेच फ़ोन नम्बर माहित नाहित की कुठे चौकशी करायची आहे.ते कहीच महीती देत नाहित.पुण्याला जाणारे प्रवासी वाट बघत थांबलेत.वेळेत नाही पोचलो तर जे नुक्सान होणार आहे त्याची जबाब दारी कुणाची असेल?शासकीय वाहने सुरक्षित असतात म्हणून लोक प्रवास करतात, ते वेळेत सेवा पुरवू शकत नसतील तर त्याना दंड व्हायला हवा. Was this information helpful? |
Post your Comment