नाशिक रोड व बिटको सिग्नल वरील रिक्षा चालक हे विना परवाना रिक्षा चालवत आहेत, रिक्षा चालकांचा पोशाख, अरेरावी भाषा, गैव्यवहारप्रकरण, गैरवर्तणूक, स्टँड नसताना रिक्षा उभ्या करणं, रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना अडवून विचारणे. अशा सगळ्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न पडत आहे.
माझी सरकारी अधिकारी वर्गाला कळकळीची विनंती आहे की, यावर लवकर तोडगा काढावा अन्यथा नागरिकांच्या जीवावर बेतले तर याला जिम्मेदार सरकार राहील. Was this information helpful? |
Post your Comment