Address: | Ahmednagar, Maharashtra |
महोदय,
मी नीलकंठ लक्ष्मण साठे, माझे union bank of india .branch shrirampu 413709. येथे माझे बचत खाते आहे तरी मी शेतीसाठी पीक कर्ज 2014 साली घेतले होते, तरी ते कर्ज माझ्या शेतीत नैसर्गिक रित्या झालेल्या हाणीमुळे मी कर्ज परत फेडू शकलो नाही, व ते कर्ज आता 2017-18 या साली ते छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेत माफ झाले . व मला आता पीक कर्जाची अत्यंत गरज आहे, म्हणून मी श्रीरामपूर शाखेत गेलो असता मला त्या ठिकाणच्या कृषी अधिकारी, शाखाधिकारी यांनी तुमचे पीककर्ज होऊ शकत नाही असे उत्तर देत, एक महिना नसती फसवणूक केली तसेच कारण विचारल्यास ते सांगतात की तुम्हाला कर्ज मिळणार नाही, नेमकं काय अडचण आहे ही माहिती मला मिळावी, व पीक कर्ज द्यावे,
अशी नम्र विनंती. Was this information helpful? |
Post your Comment